Pages

Sunday, September 4, 2011

अधुरी एक कहाणी !!

राणीवर लाकडं ठेवली जात असताना मी गळून चाललो होतो. काहीवेळाने चिता पेटली़.  मृत्यू राणीचा झाला होता आणि संपलो मी होतो़. लाकडं तिच्यावर ठेवली होती आणि जड मी झालो होतो़. चिता तिची पेटली होती आणि मी जळून राख झालो होतो !

 
कहाणी संपली होती अन् आमचा डाव अर्ध्यावरती मोडला होता.

_______________________________________________________________

लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेला "अधुरी एक कहाणी" हा पाचवा लेख वाचण्याकरिता कृपया खालील लिंकवर click करा.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=51320:2010-02-27-20-29-20&catid=97:2009-08-04-09-03-27&Itemid=109

No comments:

Post a Comment