तुम बिन हथेली की हर लकीर प्यासी है !
तीर पार कान्हा से दूर राधिका-सी है !!
श्याम की उदासी में याद संग खेला है !
कुछ गलत न कर बैठे मन बहूत अकेला है !!
औषधी चली आओ चोट का निमंत्रण है !
बासूरी चली आओ होठ का निमंत्रण है !!
कुमार विश्वासची ही रचना आहे बहुतेक. ओळी वाचताना डोळ्यात खोल कुठेतरी संध्याकाळचा एखादा प्रसंग आठवतो आणि आपण कुठेतरी खोल शून्यात हरवतो.
एखाद्या सांजवेळी कशासाठी, कोणासाठी आणि आणखी किती दिवस असे अनेक प्रश्न मनात डोकावू लागतात. आपण जे कार्य हाती घेतले आहे ते करताना कधी खरंच एकाकी वाटायला लागतं आणि अशा कवितेच्या ओळी मदतीला धावून येतात.
एखाद्या सांजवेळी कशासाठी, कोणासाठी आणि आणखी किती दिवस असे अनेक प्रश्न मनात डोकावू लागतात. आपण जे कार्य हाती घेतले आहे ते करताना कधी खरंच एकाकी वाटायला लागतं आणि अशा कवितेच्या ओळी मदतीला धावून येतात.