नागरिकरणामुळे पक्ष्यांचे शहरातील अस्तित्व धोक्यात येत चालले आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या सुरांचेदेखील! हे अस्तित्व टिकवण्यासाठीच्या लढाईला आता युद्धाचे स्वरूप लाभले आहे. आपल्याकडून निसर्गाला जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न करायला हवा तरच ही सुरांची अनोखी मैफील आपल्याला भविष्यात ऐकायला मिळू शकेल अन् त्या सुरांची पूजा करायला मिळेल. या सुरांचं दर्शन पदोपदी, क्षणोक्षणी आणि नित्यनेमाने व्हावं एवढंच निसर्गाकडे मागणं!
__________________________________________________________
लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेला "निसर्गगान" हा सहावा लेख वाचण्याकरिता कृपया खालील लिंकवर click करा
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=54589:2010-03-13-17-23-26&catid=97:2009-08-04-09-03-27&Itemid=109
No comments:
Post a Comment